मुख्य सामग्रीवर वगळा

ब्रेकअप नंतर MOVE ON कसे करावे

 

ब्रेकअप नंतर MOVE ON  कसे करावे

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी स्पेशल व्यक्ती असतो. तो व्यक्ती आपल्यासाठी खूप प्रिय असतो.परंतु काही कारणामुळे ती व्यक्ती आपल्यापासून दूर जातो. त्यामुळे आपल्या मनाला त्याचा त्रास सतत होत राहतो. जुन्या गोष्टी आठवतात, मनामध्ये तेच ते विचार चालत राहतात.तो व्यक्ती आयुष्यात पुन्हा वापस येईल या प्रकारचे विचार देखील आपल्या मनात येत राहतात. मनाला होणाऱ्या या त्रासापासून आपल्याला कशाप्रकारे बाहेर निघता येईल आपण आपल्या आयुष्य आनंदी आनंदी होऊन जगता येण्यासाठी काही काय टिप्स मी सांगणार आहे. 

                                                              

                                                 
 आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात. त्या गोष्टींपासून स्वतःला सावरणे खूप  आवश्यक असते.


1]   स्वतःवर लक्ष केंद्रीत करा. 

                                                         

 MOVE ON होण्यासाठी स्वतःवरती लक्ष केंद्रित करणे खूप आवश्यक आहे.आपल्याला कोणते काम करण्यात जास्त रस आहे ते काम करा. 
a) मनामध्ये सारखे तेच विचार येत असतील तर त्या विचारणा पॉसिटीव्ह विचारांनी मात करा. 
b) वर्क लिस्ट बनवा दिवस भर स्वतःला कामात busy ठेवा. 
c) EMOTIONAL SONGS पासून दुर राहा. 
d) स्वतःला भविष्यात कुठे पाहता त्याचा विचार करा. 

2] नवीन मित्र मैत्रिणी बनवा.

                                                 

आयुष्यात जुन्या गोष्टी विसरण्यासाठी सतत नवीन काही तरी करने जरुरी असते.नवीन लोकांना भेटने, 
त्याचा सोबत बोलने,  त्यांना समजुन घेणे MOVE ON  होण्यासाठी फायद्याचे ठरते. 
जुने मित्र मैत्रणी आहेत त्यांचा सोबत बोला त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे ते पहा.

3]   कामावर लक्ष केंद्रीत करा. 

                                                  


तुम्ही जे काही काम करत आहात त्या वर पुर्ण लक्ष केंद्रीत करा. मनात येणाऱ्या विचारांना दुर करुन स्वतःचे काम कसे focus ने पूर्ण करता येईल यावर लक्ष राहू दया. 
कामाची WEEKLY, MONTHLY  लिस्ट बनवा.
पेंडिंग कामाची लिस्ट बनवा. 
नवीन GOAL SEAT करा. 

4]   मेडिटेशन करा. 
                                         


ध्यान जेवढे एकाग्र होऊन कराल तेवढे मनाचे दुःख कमी कमी होत जाईल.
 स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. 
मनसोबत डील कसे करायचे कळेल.
परिस्थिती कशी ही असली तरी मन शांत कसे ठेवायचे हे ध्यान धारणेतून लक्षात येईल. 
आयुष्य खूप सुंदर आहे ते आपल्याला कळेल.
अनुलोम विलोम करा त्या मुळे ऑक्सिजन लेवल व्यवस्थित राहील.नेगेटिव्ह विचार कमी येतील. 


5]  माफ करा. 
                                                  



स्वतःला आणि आपल्याला ज्यांनी दुःख दिले आहे त्यांना मनातून माफ करा.त्यांचा कडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. पुढे चला. आयुष्यात खूप काही करायचे आहे स्वतःला सांगा. आयुष्यातून निघून गेलेल्याची वाट पाहू नका. येण्याचे स्वागत करा. आनंदी कसे राहता येईल ते पाहा. 

6] पोषक आहार खा. 

                                           


शरीरासाठी जे पोषक असते तो आहार खा.मनात चांगले विचार येतील. फास्टफूड पासून दुर राहा. 
स्वतःची दिनचर्या ठरवा त्या प्रमाणे वागा. 


ब्रेकअप नंतर सर्वात महत्वाचे म्हणजे मनाचा निश्चय MOVE ON करायचा. तो असेल तर तुम्हाला रस्ते आपोआप मिळतं जातील. वरी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही FOLLOW करुन स्वतःच्या स्वतः MOVE ON करू शकता. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहित स्त्रिया परपुरुषाकडे आकर्षित होतात का?

लग्ना नंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलत असते. नवरा व त्याचा परिवार त्यांची विचारधारा ती स्वीकारते. लग्नानंतर काही दिवस त्या परिवारात adjust होण्यासाठी जातात. पती प्रेमळ असेल तर संसारात मन लागत.प्रत्येक स्त्री ही स्पेशल असते. स्त्रिया मनाने जास्त विचार करतात. त्यांना मन, भावना,  इच्छा, आकांशा खूप महत्वाच्या असतात.  लग्नाला काही वर्ष झाली मूल झाल्यावर काही पुरुषाचे पत्नीवर लक्ष कमी होते. पहिल्या सारखा वेळ पत्नी ला देता येत नाही. स्त्रिया या भावनिक असतात मनाने जास्त विचार करतात.  स्त्रीच्या आयुष्यात लग्ना नंतर पर पुरुष येऊ शकतो.  1) पती पत्नीला वेळ देत नसेल तर स्त्री च्या आयुष्यात दुसरा पुरुष येण्याची शकता जास्त असते. हा दुसरा पुरुष तिचा जुना बॉयफ्रेंड, किंवा आताच्या फ्रेंड्स मधील कुणी असण्याची शक्यता जास्त असते.  2) शारीरिक अतृप्ती काही पुरुष स्त्रीला शारीरिक समाधान देत नाही पत्नी अतृप्त राहते अश्या वेळी जर एकदा पुरुष त्या स्त्री सोबत जवळकी साधतं असेल तर त्या स्त्रिया शारीरिक संबंधना होकार देतात.  3) ऑफिस मध्ये काम करत असताना एकदा व्यक्ती आवडू लागतो त्याची काम करायची पद्धत आवड

गर्लफ्रेंड सोबत लॉज वर पकडल्यावर काय कराल ?

 गर्लफ्रेंड सोबत लॉज वर पकडल्यावर काय कराल ?                                                               प्रेमाचा आठवडा चालू आहे.प्रत्येक व्यक्तीला वाटत असत कि आपल्या प्रिय व्यक्ती सोबत वेळ घालवावा त्या साठी कपल लॉज वर जाने पसंद करतात.  अशा कपल ला अनेकदा पोलिसांचा त्रास सहन करावा लागतो. कपलला बाग किंवा अन्य ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. ज्या कपल्स ना हॉटेल विषयी कायद्याची माहिती असते त्यांना कोणत्या ही प्रकारचा त्रास होत नाही.                                                           लॉज वर जाताना कपल्सने  ही काळजी घेतली पाहिजे.                                                           1)  अविवाहित जोडपे लॉज वर राहणे गुन्हा नाही.सर्वात पाहिले तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पोलिसांना कोणत्याही अविवाहित जोडप्यानं अटक करण्याचा किंवा त्रास देण्याचा अधिकार नाही. कपल ने सोबत राहने परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवणे हा त्यांचा मूलभूत अधिकर आहे मात्र या साठी एकच अट आहे की दोघेही पौढ असावेत  कलम २१ मध्ये मूलभूत अधिकारांमध्ये कपल्सना सोबत राहणे शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे यासाठी लग्न करण

स्त्री ला कोणत्या प्रकारचे पुरुष आवडतात

स्त्रियांना कोणत्या प्रकारचे पुरुष आवडतात.  स्त्री जेव्हा पुरुषाची निवड करत असते तेव्हा तिला या प्रकारचे पुरुष जास्त आकर्षित करतात. एका संशोधनातून या काही प्रमुख गोष्टी आहेत ज्या स्त्रीला पुरुषामध्ये आवडतात.  1) स्वभाव :-           पुरुषाचा स्वभाव कसा आहे हे स्त्री बारकाईने पाहत असते. पुरुष कशा प्रकारे बोलतो. त्याचे विचार कसे आहेत. मैत्री करण्यासाठी योग आहे का. या सगळया गोष्टी स्त्रियां बारकाईने पाहतात.  2) फ्लर्ट करणारे पुरुष :-               स्त्रियांना त्यांची तारीफ करणारे पुरुष आवडतात. फ्लर्ट करणारे पुरुष स्त्रियांना सहज आकर्षित करतात. परंतु स्त्रियांना कळते पुरुष योग्य आहे की नाही त्यांचा साठी नुसते फ्लर्ट करुन स्त्रीच्या आयुष्यात जागा बनवणे शक्य नाही.  3) मदत करणारे पुरुष :         स्त्रीला मदत करणारे पुरुष आवडतात. त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी जो पुरुष स्त्रीला मदत करतो तो पुरुष स्त्री सोबत जवळकी साधू शकतो.  4) रोमँटिक पुरुष :    रोमँटिक पुरुष स्त्रियांना आवडतात. रोमँटिक पुरुष स्त्रिच्या आयुष्यात असावा असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. लग