मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दहावी बारावीची परीक्षा होताच करा हे कोर्से होईल फायदा

  दहावी बारावीची परीक्षा होताच करा हे कोर्से होईल फायदा                                                                     आयुष्यातील सर्वात महत्वाचे आणि आयुष्याला कलाटणी देणारे दोन वर्ष असतात. दहावी आणि बारावी या दोन परिक्षा होताच विद्यार्थ्यांन कडे बराच वेळ मोकळा असतो या मोकळ्या वेळेचा जर योग्य प्रकारे उपयोग केला तर भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. भविष्यात काय व्हायचे आहे याची तयारी दहावी बारावी नंतर विदयार्थी करत असतात. स्वतःला दहावी बारावी मध्ये किती गुण मिळतील त्यावरून ते भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतात.                                                                   1)   कॉम्प्युटर कोर्सेस                                                                   दहावी बारावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्यात  कॉम्प्युटर कोर्सेस करून घेणे विद्यार्थ्यांसाठी फायदायचे ठरते भविष्यात कोणता ही जॉब करायचा असेल तर कॉम्पुटरचे ज्ञान आवश्यक आहे. सरकारी कार्यालयात पण आता संगणीकरण झाले आहे त्या मुळे भविष्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करणे फायद्याचे ठरते महाराष्ट्रात MH CIT हा कोर्से मोठ्या प्रमा

हा उपाय केल्याने होतील हे तीन दोष समाप्त

  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही नाही तर काही समस्या असते.आयुष्यात समस्या असेल तर प्रगती होऊ शकत नाही काही नाही तर काही अडचणी येतात आणि त्या अडचणी मुळे मानसिक, शारीरिक त्रास होतो आयुष्य नकोसे होऊन जाते. महाशिवरात्र जवळ येत आहे काही असे उपाय आहेत त्याच्या मदतीने आपण आपले दुःख कमी करू शकतो.काही असे उपाय आहेत त्यांचा मदतीने आपण आपले आयुष्य सुखकर करू शकतो.                                             हे उपाय केल्याने होतील हे तीन दोष समाप्त. पूर्वीच्या काळी लोक रोज शिवलिंगाला जल अर्पण करायला जात असत.जल अर्पण करण्यासाठी ते आपल्या घरातून एका तांब्यात जल घेऊन जात असत. असे केल्याने कळत न कळत काही दोष त्यांच्या आयुष्यात कधी निर्माण झाले नाही. महाकाल शंकराची कृपा त्यांच्यावर झाली.                                                                   आजच्या युगात लोकांची दिनचरिया आयुष्य जगायची पध्द्त बदली आहे. त्यामुळे ते मागायचा काळातील परंपरा,पद्धती संपत आहेत. काही दोष हल्ली मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.                                                        लोकांच्या आयुष्यात त्यांना त्या दोषामुळ

गर्लफ्रेंड सोबत लॉज वर पकडल्यावर काय कराल ?

 गर्लफ्रेंड सोबत लॉज वर पकडल्यावर काय कराल ?                                                               प्रेमाचा आठवडा चालू आहे.प्रत्येक व्यक्तीला वाटत असत कि आपल्या प्रिय व्यक्ती सोबत वेळ घालवावा त्या साठी कपल लॉज वर जाने पसंद करतात.  अशा कपल ला अनेकदा पोलिसांचा त्रास सहन करावा लागतो. कपलला बाग किंवा अन्य ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. ज्या कपल्स ना हॉटेल विषयी कायद्याची माहिती असते त्यांना कोणत्या ही प्रकारचा त्रास होत नाही.                                                           लॉज वर जाताना कपल्सने  ही काळजी घेतली पाहिजे.                                                           1)  अविवाहित जोडपे लॉज वर राहणे गुन्हा नाही.सर्वात पाहिले तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पोलिसांना कोणत्याही अविवाहित जोडप्यानं अटक करण्याचा किंवा त्रास देण्याचा अधिकार नाही. कपल ने सोबत राहने परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवणे हा त्यांचा मूलभूत अधिकर आहे मात्र या साठी एकच अट आहे की दोघेही पौढ असावेत  कलम २१ मध्ये मूलभूत अधिकारांमध्ये कपल्सना सोबत राहणे शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे यासाठी लग्न करण

पैसे वाचवण्यासाठी हे उपाय करा

 पैसे वाचवण्यासाठी हे उपाय करा                                                             1] बजेट बनवा:  तुमच्या मासिक उत्पन्नाची आणि खर्चाची यादी बनवा आणि तुम्ही कुठे कपात करू शकता हे पाहण्यासाठी त्यांची तुलना करा.                                                   2] तुमच्या खर्चाचा मागोवा घ्या:                                             तुमचा पैसा कुठे जात आहे हे पाहण्यासाठी तुमच्या सर्व खर्चाचा मागोवा ठेवा, मग ते कितीही लहान असले तरीही आणि आवश्यकतेनुसार बदल करा. 3] अनावश्यक खर्च कमी करा:                                            तुमच्या खर्चाचे मूल्यमापन करा आणि तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टींवर कपात करा, जसे की सदस्यता, सदस्यत्वे आणि खाणे. 4]  बचतीला प्राधान्य द्या:                                                            बचतीला प्राधान्य द्या आणि प्रत्येक महिन्याला तुमच्या उत्पन्नाचा एक भाग त्यासाठी बाजूला ठेवा. 5] स्मार्ट खरेदी करा:                                       विक्रीसाठी पहा आणि किराणा सामान आणि इतर वस्तू खरेदी करताना कूपन वापरा. 6] आवेगाने होणारी खरेदी टाळा:       

अदानी मुळे एल आय सी डुबणार ?

                                                                        अदानी समूहाला झालेल्या नुकसानी मुळे मोठया प्रमाणावर भागधारकांचे नुकसान झाले आहे.भांगधारकांनी मोठया प्रमाणावर अदानी समूहात पैसे गुंतवले आहेत. Hindenburg Research च्या रिपोर्ट नुसार अदानी समूहात मोठ्या प्रमाणावर घोळ आहे.रिपोर्टची सत्यता भविष्यात कळेल.परंतु सध्याच्या स्थितीत शेयर चे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. आणि ही घसरण सतत चालू आहे त्या मुळे ज्यांनी शेयर घेतले आहेत त्यांची चिंता वाढत आहे.                                                              अदानी एंटरप्राइजेज च्या एका शेयरची किंमत रुपये ३३००/- होती ती शुक्रवारी दिनांक ०३ रोजी १०००/- रुपये एवढ्या खालच्या लो लेवल ला आली होती त्या मुळे  ज्या व्यक्तीने रुपये १००००००/- ( दहा लाख) रुपयेचे  शेयर घेतले आहेत अदानी एंटरप्राइजेजचे त्याची किंमत ३०३०००/- (तीन लाख तीन हजार) इतकी कमी झाली आहे. हे नुकसान ९ दिवसात झाले आहे.                                                                       एल आय सी ची अदानी समूहात गुंतवणूक  २८४००/- करोड रुपयांची गुंतवूणक आहे.त्या गु

पत्नीच्या निधना नंतर पती खाते बंद करायला गेला आणि .....

पत्नीच्या निधना नंतर पती खाते बंद करायला गेला आणि .....                                                                    परिवारातील व्यक्ती अचानक गेला तर परिवार तुटून जातो आणि जाणारी व्यक्ती जर स्त्री असेल तर दुःख शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. स्त्री गृहिणी असो वा नोकरी करणारी पूर्ण घर ती चालवत असते. पत्नी,आई,सुन्न हे सर्व पात्र ती अत्यंत सहज पणे करत असते कि तिच्या नसण्याने सगळं काही थांबून जाते. अशीच चिंता सोलापूरच्या रविंद्र गायकवाडला लागली होती संसार एकट्याला चालवायचा होता पत्नीच्या अचानक जाण्याने ते खूप चिंतेत होते. तीन मुली एक मुलगा असे चार अपत्याचा सांभाळ कार्याची जीमेदारी आता रवींद्र गायकवाड वर आली होती.                                                      आर्थिक स्थिती व्यवस्तित नसल्याने आणि पत्नीचे खाते बंद करून थोडी रकम असेल तर ती कामी येईल या विचारने SBI BANK मधील खाते बंद करण्यासाठी रविंद्र बँकेत गेले मॅनेजरला पत्नीच्या निधाना बदल सांगितले. खाते बंद करत असताना बँकेतील अधिकाऱ्याने खाते बुक चेक केले त्यात त्यांना खात्यातून ४३६ रुपये पंतप्रधान जीवन योजने साठी वजा झालेले निदर

गुंतवूणकदारांचे १० लाखाचे झाले ३ लाख अदानी ग्रुप मध्ये ९ दिवसात ७ लाखाचे नुकसान

  गुंतवूणकदारांचे १० लाखाचे झाले ३ लाख अदानी ग्रुप मध्ये ९ दिवसात ७ लाखाचे नुकसान                                                                           शेयर मार्केट मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कोणती बातमी कोणत्या शेयर धारकांना करोडपती बनवेल आणि कोणती बातमी सर्व गुंतवुणकीचे नुकसान करून करून जाईल सांगता येत नाही.                                                                   शेयर मार्केट मध्ये सध्या अदानी ग्रुप चे वाईट दिवस चालू आहेत त्या बरोबर ज्या लोकांनी शेयर घेतले आहेत.त्यांचे ही रोज शेयर ची किंमत कमी होत आहे.  अदानी एंटरप्राइजेज हा अदानी ग्रुपची महत्वाची कंपनी असून या कंपनी मध्ये ज्या गुंतवणूकदानी गुंतवणूक केली आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.                                                                    अदानी एंटरप्राइजेज च्या एका शेयरची किंमत रुपये ३३००/- होती ती शुक्रवारी दिनांक ०३ रोजी १०००/- रुपये एवढ्या खालच्या लो लेवल ला आली होती त्या मुळे  ज्या व्यक्तीने रुपये १००००००/- ( दहा लाख) रुपयेचे  शेयर घेतले आहेत अदानी एंटरप्राइजेजचे त्याची किंमत ३०

नवरा बायको मध्ये दुरावा येत असेल तर करा हे पाच उपाय निश्चित फायदा होईल

 नवरा बायको मध्ये दुरावा येत असेल तर करा हे पाच उपाय निश्चित फायदा होईल                                                                 कोणताही  नात्यांमध्ये छोटे-मोठे भांडण होणे साहजिक असतं मन दुखावलं जाऊ शकत परंतु ते दुखावले गेलेले मन समोरच्या व्यक्तीच्या जर लक्षात येत नसेल तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.नवरा बायकोचे नाते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखे नसते ते सोबत राहत असतात. त्यामुळे एकमेकांच्या सवयी समजून घेणे व त्याप्रमाणे स्वतःला  ऍडजेस्ट करणे आवश्यक असते जर तसे  करता नाही आले तर स्वतःच्या मनाला त्रास व समोरच्या व्यक्ती पासून आपण दुरावल्या जाऊ शकतो. 1] एकमेकांना समजून घेणे                                                 नवरा बायकोने एकमेकांना समजून घेणे एकमेकांच्या सवयी समजून घेणे आवश्यक असते जर सवयी समजून घेतल्याला तर वाद होणार नाहीत नात्यात मधुरता राहील नाते मजबूत होईल. नवरा बायको मध्ये समजूतदारपणा असेल तर संवाद होईल विविध विषयावर चर्चा होईल.  2] मन दुखावेल अशी कृती न करणे                                                          नवरा बायकोचा सहवास हा सोबत असतो कधी भांडण ह